तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सरकारी योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी खुशखबर आणलेली आहे, म्हणजेच सरकारने शेतकऱ्यांसाठी Jivant Satbara Mohim Yojana राबवणार आहे त्यामध्ये तुमचे लवकरात लवकर वारस नोंद करून घेता येणार आहे.
तर या संबंधित नवीन महाराष्ट्र शासनाचा GR आला आहे तो जीआर काय आहे व याची काय सविस्तर माहिती आपण पुढील पाहणार आहोत तर ही लेख पूर्ण वाचा.
तर शासनाचा 19 मार्च 2025 GR मध्ये शासनाने महत्वाची शेतकऱ्यांच्या वारसा saजीआर चे फोटोकॉपी सुद्धा दिली आहे ते सुद्धा पाहून घ्यावे.
Jivant Satbara Mohim Yojana GR 2025
जिवंत सातबारा मोहीम जीआर 2025
तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व गावामध्ये ही योजना राबवली जात आहे, आणि याचे दखल घेता आता महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यांमध्ये हे योजना राबवण्याचे स्पष्ट केले आहे.
याचा अर्थ असा आहे की आता महाराष्ट्रामध्ये सर्वच छोटे मोठे गावे व जिल्ह्यांमध्ये ह्या योजनेला राबविण्याचे सरकारकडून निर्देश देणे आहे आणि लवकरात लवकर या योजनेचे काम सुरुवात करण्यास सांगितले आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेचे नेमके शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा होऊ शकतो.
Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | आजची अली नवीन माहिती नक्की वाचा.
जिवंत सातबारा मोहीम योजना चे फायदे काय ?
जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांचे वारसदार नोंदणी पूर्ण करायची आहे, असा एखादा शेतकरी जो मय झाला असेल आणि त्याने वारसदाराचे नोंदणी केली नसेल तर ते नोंदी लावायचे काम आता या योजनेतून होणार आहे.
वारसदार नसल्यामुळे कामांमध्ये अडथळा येत असेल तर असे होऊ नये यासाठी सरकारने आता या जिवंत सातबारा मोहीम योजनेचे आयोजन केले आहे.
वारसा नोंदणीची कालावधी किती?
तर मित्रांनो या GR मध्ये स्पष्ट सांगितला गेला आहे की जे नवीन वारसदार आहेत तर त्याचे नोंदणी ही दिनांक 06/04/2025 ते 20/04/2025 या तारखेच्या आत करून घ्यायची आहे.
मित्रांनो तुमचे किंवा तुमच्या मित्रपरिवरातील कुणाची जर नोंदणी करायची राहिली असेल तर दिलेल्या तारखेच्या आत नोंदणी करून घ्यावी. आणि पोस्ट आवडली असेल तर नक्कीच yojanavarta.in या वेबसाईटला फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या