आता मित्रांनो E–Shram Card (ई–श्रम कार्ड) धारकांना मिळणार 2,000/- हजार रुपये हो हे खरं आहे, राज्यातील लोकांना सुख सुविधा मिळाव्या यासाठी सरकार द्वारा सरकारी योजना राबविल्या जातात ज्यामध्ये सर्वसामान्यांचा फायदा व्हावा हा हेतू असतो, त्याच प्रमाणे सरकारने महाराष्ट्रामध्ये
E–Shram Card (ई–श्रम कार्ड) योजना राबवण्याचा निर्णय घेतला, आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार तुमच्याकडे ई-श्राम कार्ड आहेत तर त्या प्रत्येक व्यक्तींना महिन्याला दोन हजार रुपये सरकार द्वारे देण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.
आता हा कार्ड आपल्यापाशी असल्यास पैसे कसे मिळणार आहेत आपल्याला नक्की पैसे मिळवण्यासाठी काय करायचं हे आता आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी हे पोस्ट अगदी शेवटपर्यंत वाचा आणि गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका.
IMPORTANT
पोस्ट ऑफिस लोन योजना जाणून घ्या|Post Officer Loan Yojana Online Apply
या योजना राबवायचा उद्देश देशभरातील असंघटित कामगारांना एका नोंदणी व्यवस्थेत समाविष्ट करून त्यांना सामाजिक सुरक्षा लाभ उपलब्ध करून देणे आहे.
आणि दिलेल्या माहितीनुसार 2025 मध्ये या योजनेमध्ये भरपूर बदल करण्यात आला आहे ज्याच्यामुळे जास्तीत जास्त गरजूळ लोकांना याचा फायदा नक्कीच होईल,
ई - श्रम कार्ड योजना आहे तरी काय?
ई श्रम कार्डधारकांना दरमहा 1000/- रुपयाची आर्थिक मदत दिली जाते आणि ही रक्कम थेट त्यांच्या बँकेमध्ये जमा होते त्यामुळे मध्यस्थी कुणाचाही गरज पडत नाही.
हे जे रक्कम त्यांच्या अकाउंट मध्ये पडते त्याच्यामुळे त्यांच्या खर्चामध्ये थोडा बहुत हातभार लागण्यास मदत होते ह्या कारणामुळे ही ई श्रम कार्डाला बनवण्यात आलेला आहे.
ई श्रम कार्ड द्वारा आर्थिक मदत
या कार्डद्वारे आपल्याला आर्थिक कशी मदत होऊ शकते ते बघू तर मित्रांनो कार्डधारकांचा जर समजा अपघात झाला असेल आणि त्या अपघातामध्ये त्याची मृत्यू झाल्या असेल किंवा अपंगत्व आले असेल तर त्यांना या कार्ड असल्यामुळे 2 लाख रुपये पर्यंतचे आर्थिक मदत केली जाते.
इतकेच नाही तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्यमान या योजनेत सुद्धा सहभाग होतो ज्यामध्ये त्यांना कुठल्याही दवाखान्यांमध्ये छोट्या-मोठ्या आजारांसाठी किंवा ऑपरेशन साठी 5 लाख रुपये पर्यंतचे फ्री उपचार केले जाते.
या योजनेची पात्रता काय?
1. वय 16 ते 59 असले पाहिजे
2. नागरिक भारतील रहिवासी असले पाहिजे
सर्व पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनीच फॉर्म भरावा, अन्यथा अपात्र होईल.
नोंदणी कशी करावी?
1. सर्वप्रथम www.eshram.gov.in या वेबसाईटला भेट द्या
2. “नोंदणी” पर्यायावर क्लिक करा
3. तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करून ओटीपीद्वारे प्रमाणीकरण पूर्ण करा.
4. आवश्यक वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती भरून संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
5. सर्व माहिती नीट तपासल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
अरे इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे सहजरीत्या भरू शकतात
योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणती?
आपल्याला जर कुठल्याही शासकीय योजनेचे किंवा उठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तिथे महत्वपूर्ण कागद आपल्याला अपलोड करावे लागतात व त्याची माहिती भरावी लागते.
यासाठी लागणारे कागदपत्रे
तर यासाठी पण काही महत्वपूर्ण कागदी आहेत ते तुम्हाला लागणार आहे ते खालील प्रमाणे.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- कुटुंबाचे ओळखपत्र
- जर अर्जदार अनुसूचित जाति-जमाती किंवा इतर मागासवर्गीय गटात येत असेल, तर जात प्रमाणपत्र आवश्यक असते.
- त्याचप्रमाणे, जर अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असावा, तर त्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. अपंग व्यक्तींसाठी अपंगत्व प्रमाणपत्र देखील आवश्यक असते.
निष्कर्ष
असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना या योजनेचा खूप मोठा लाभ होणार आहे, शेती मजुरी, रस्त्यावर विक्री करणारे विक्रेते, बांधकाम मजूर, छोटे मोठे काम करणारे लोक, यासारख्या लोकांना या सरकार योजनेने आधार मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
तर मित्रांनो ही माहिती खूप महत्त्वाची आहे जे लोक गरजू आहेत किंवा ज्या लोकांकडे ई-श्रम कार्ड आहे अशा लोकांनी या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा.
आणि ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावे अशी विनंती आहे आणि असा नवनवीन योजना संबंधित उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या या yojanavarta.in वेबसाईटला फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या