Mukhymantri Yuva Karya Prashiksh
सर्वप्रथम मित्रांनो हा लेख Yuva Kary Prashikshan madhe कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी इतका महत्त्वाचा आहे याच्यामध्ये काही मुद्दे स्पष्ट आहेत त्यामुळे हे पोस्ट जितका होईल तितके शेअर करायला विसरू नका,
तर महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी द्यावी ह्या हेतूने मुख्यमंत्री Yuva Kary Prashikshan ही योजना राबवली यामध्ये जवळजवळ १,३०,००० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थ्यांनी आपले सहभाग नोंदवला होता.
परंतु त्यावेळी Mukhymantri Yuva Karya Prashikshan GR नुसार सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे कार्यकाळ हे 6 महिन्यासाठी केला गेला होता त्यानंतर असे सांगितले गेले होते की 6 महिन्याचे कार्यकाळ संपल्यानंतर त्या त्या ठिकाणी त्यांना पुन्हा रोजगार देण्यात येईल.
परंतु 6 महिने झाल्यानंतर शासनाने सांगितलं की रोजगार देणार नाही त्यामुळे आंदोलन करावा लागला आणि हे आंदोलन आज 18 ते 19 दिवस झाले चालू असताना सुद्धा अजून कुठलाच प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर हे विचार करण्याची बाब आहे.
पोस्ट ऑफिस लोन योजना जाणून घ्या| Post Officer Loan Yojana Online Apply
Gharkul Yojana 2025 | आता मिळणार 5 ब्रास वाळू अगदी मोफत.
Mukhymantri Yuva karya prashikshan 2025 | आनंदाची बातमी आलीच समजा.
राज्य सरकारांनी प्रशिक्षणार्थ्यांची ही बाब लक्षात घ्यावी.
राज्य सरकारने राबवलेल्या युवा कार्य प्रशिक्षणामध्ये युवकांनी गेली सहा महिने हे अतिशय उत्तम रित्या कार्य केले आहेत.
सरकारी आस्थापना असेल किंवा संस्था असतील त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी तेथील कायमस्वरूपी (Permanent) काम करत असलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्या इतकेच काम केले आहे.
एखाद्या संस्थेमध्ये किंवा सरकारी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना 60 हजार, ते एक एक लाख, रुपयांचा पगार असतो परंतु प्रशिक्षणार्थ्यांनी गेली सहा महिने फक्त १०,०००/- हजार रुपय प्रति महिना काम करत आहेत.
व सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी गेली सहा महिन्यांमध्ये कमीत कमी दिवस सुट्ट्या घेऊन आपले काम हे चांगल्या प्रकारे केले.
काम करत असताना कुठलीही चूक होऊ नये किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला त्रास होईल किंवा भविष्यामध्ये केलेल्या कामामुळे अडथळे येईल असे कुठलेच काम केले नाही.
गेली सहा महिने प्रत्येक प्रशिक्षणार्थी हा आपले दिलेले काम व्यवस्थित रित्या करत असताना हा अन्याय का.
एक प्रशिक्षणार्थी म्हणून मागणी काय आहे
तर एक प्रशिक्षणार्थी म्हणून शक्य इतकी आम्ही मागणी करत आहोत तर ते खालील प्रमाणे आहेत.
१. कायम रोजगार द्यावा : -
शासनाने प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याचे कामाची दखल घ्यावी व त्यांनी कशा पद्धतीचं काम केले जर त्यांना काम हे योग्य रीतीने केला असं वाटत असेल तर त्यांना त्याच ठिकाणी कायम रोजगार द्यावा ज्यामुळे ज्या मुळे प्रशिक्षणार्थींना कामाची गरज असेल तर त्याला रोजगार मिळेल आणि त्याला भविष्याची चिंता राहणार नाही.
२. पगार वाढ करावा : -
गेली सहा महिने मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थी हा फक्त १०,०००/- रुपये प्रतिमा महा वरती काम करत आला आहे परंतु आता सहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांना रोजगार या दृष्टीने पगारामध्ये वाढ करावी आणि ती पगार की मान रुपये २०ते २५ हजार रुपये पर्यंतचा असावा.
३. योजना राबविल्या पाहिजेत : -
कायमस्वरूपी रोजगार दिल्यानंतर भविष्यामध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांना लाभ व्हावा या साठी महाराष्ट्र शासनाने योजना राबव्यात.
तर हे प्रमुख मागण्या युवा कार्य प्रशिक्षणात अंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या आहेत तर नक्कीच याच्यावरती सरकार हे सकारात्मक विचार करतील अशी अपेक्षा बाळगले जात आहे.
गेली 18 ते 19 दिवस जवळजवळ झाले आहेत आंदोलन हा मुंबई येथे आझाद मैदानावरती चालू आहे, तेथे भरपूर प्रमाणामध्ये प्रशिक्षणार्थी जमा झालेले आहेत.
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बरेचसे मंत्री आणि आमदार यांचा सुद्धा पाठिंबा जाहीर केला आहे या गोष्टीवरून असे कळते की या गोष्टीचा नक्कीच काहीतरी सकारात्मक तोडणी निघेल.
तर मित्रांनो या सर्व बाबी तुमच्या लक्षात आले असतील तुम्ही पण जर प्रशिक्षणार्थी असाल तर या सर्व मागण्या तुमच्या सुद्धा असतील.
एक प्रशिक्षणार्थी म्हणून काय केला पाहिजे?
तर एक प्रशिक्षणार्थी म्हणून आपली जबाबदारी आहे ही पोस्ट जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना शेअर करावी आणि आपला अधिकार हा शेवटपर्यंत मिळवायचाच आहे यासाठी प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो ही पोस्ट जास्तीत जास्त आपल्या प्रशिक्षणार्थ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका.
अशाच नवनवीन माहिती Update साठी आपल्या या yojanavarta.in वेबसाईटला नक्की फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या